बॉलिवूडच्या खिलाडी कुमारने यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही क्रूरता कधी थांबणार? गुन्हेगारांना फाशी द्या, असे म्हणत अक्षय कुमारने आपला रोष व्यक्त केला आहे.या घटनेवर दुःख व्यक्त करताना अक्षय कुमारने ट्वीटद्वारे आपला राग व्यक्त केला आहे. 'संताप आणि मनःस्ताप. हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरण, कितीही क्रूरता. कधी थांबणार आहे हे सगळे? आपल्या कायद्याने आता अधिक कडक व्हायला पाहिजे की शिक्षा ऐकताच गुन्हेगार भीतीने थरथर कापला पाहिजे. गुन्हेगारांना फाशी द्या. महिलांच्या सुरक्षेसाठी सगळ्यांनी आवाज उठवूया, इतके आपण सगळेच करू शकतो', अशा कडक शब्दांत त्याने आपला संताप व्यक्त केला आहे.
- Home
- PARBHANI NEWS
- _JINTUR NEWS
- _PALAM NEWS
- _SELU NEWS
- _PURNA NEWS
- _PATHRI NEWS
- _MANAWAT NEWS
- _SONPETH NEWS
- _GANGAKHED NEWS
- NANDED DIST
- _NANDED NEWS
- _DEGALUR NEWS
- _MUKHED NEWS
- _HINGOLI NEWS
- MUMBAI NEWS
- _PUNE NEWS
- _JINTUR NEWS
- _PATHRI NEWS
- _SONPETH NEWS
- _MANAWAT NEWS
- _GANGAKHED NEWS
- _PURNA NEWS
- NANDED DIST
- _NANDED NEWS
- _DEGALUR NEWS
- _MUKHED NEWS
- _HINGOLI NEWS
- MUMBAI NEWS
- __PUNE NEWS
0 Comments